भारत

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वाहतुकीसाठी बंद

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. मुंबई-पुणे दृतगती मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे....

Read moreDetails

कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच राज्य लॉकडाऊन केले...

Read moreDetails

रावेर दंगलीत एका जणाचा मृत्यू ; ४८ तांची संचारबंदी लागू

रावेर (प्रतिनिधी) - येथे काल रात्री शुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या दंगलीत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी त्याच्या...

Read moreDetails

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहे. सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक...

Read moreDetails

जागतिक इतिहासात ज्या दिवसाची दखल बलिदान दिन 23 मार्च

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) - जागतिक इतिहासात ज्या दिवसाची दखल बलिदान दिन म्हणून घेतली जाते. तोचं आजचा दिवस, भारतीय स्वातंत्र लढ्याचे स्वरूप...

Read moreDetails

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 89

मुंबई (वृत्तसंस्था) - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला आहे. रविवारपर्यंत हा आकडा 74 होता. आज कोरोनाच्या 15 रुग्णांमध्ये वाढ झाली...

Read moreDetails

परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहे. लोकही सरकारने केलेल्या आवाहनाला सहकार्य करत आहेत. याच काळात...

Read moreDetails

सर्वच राज्याने लाॅकडाऊन करावे : केंद्राचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणूच्या वाढत्या कहरांमुळे पंजाब सरकारने राजस्थाननंतर लॉकडाऊन जाहीर केले. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जारी केलेल्या...

Read moreDetails

जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मानले जिल्हावासियांचे आभार

जळगाव;-  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास जळगाव जिल्हावासियांनी...

Read moreDetails

नक्षलवाद्यांंशी चकमक; १७ जवान शहीद

रायपूर: छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे १७ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले...

Read moreDetails
Page 527 of 551 1 526 527 528 551

ताज्या बातम्या

error: Content is protected !!