भारत

मोहाडी जि.प.शाळेत शालेय विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळींचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना कडधान्य व डाळींचे सरपंचा शोभाताई सोनवणे यांच्याहस्ते...

Read moreDetails

अमळनेर शहरात सुन्नी दावते इस्लामीच्या वतीने कोरोना कोविड 19 विषयक जन जागृति मोहिम

अमळनेर (प्रतिनिधी ) - मध्ये सुन्नी दावते इस्लामी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरासह तालुक्यात कोरोना व्हायरस बाबत जनजागृतीचे काम मोठ्या...

Read moreDetails

पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी : गृहमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही आपले पोलीस अत्यंत...

Read moreDetails

कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने राज्यांना निधी जाहीर केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने राज्यांना निधी जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारन यांनी...

Read moreDetails

जिल्ह्यात आरोग्य सेवा समन्वय समितीची स्थापना

जळगाव (प्रतिनिधी) - साथीचे रोग तसेच अन्य तत्सम आजारांना आळा बसावा, जनजागृती व्हावी आणि शासकीय आरोग्य यंत्रणा व जनतेत समन्वय...

Read moreDetails

दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 384 वर

दिल्ली (वृत्तसंस्था) - देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने दिल्लीत सुद्धा कहर केला आहे. दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 384 वर...

Read moreDetails

कोरोना बाधित रुग्णांचा आकडा देशात 2547 रुग्ण तर राज्यात 490 वर

मुंबई (वृत्तसंस्था) - देशभरासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दर तासाला वाढ होत आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 490...

Read moreDetails

शिवभोजन थाळी निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) - महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात...

Read moreDetails

राज्यात कोरोनामुळे आज 6 जणांचा मृत्यू, तर 67 जण नवीन बाधित

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 490 वर पोहचला असून आतापर्यंत कोरोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 67...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्यात तीन दिवसात ६ लक्ष ९४ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप :ग्राहक संरक्षण मंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न नागरी...

Read moreDetails
Page 508 of 551 1 507 508 509 551

ताज्या बातम्या

error: Content is protected !!