भारत

‘आत्मा’ करणार रेल्वेला मदत ; मध्य रेल्वेच्या चार विभागांसाठी यंत्रणा प्रस्तावित

मुंबई (वृत्तसंस्था) - रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी आणि तापमान मोजण्याचे काम येत्या काळात 'आत्मा' करणार आहे. नागपूर पाठोपाठ...

Read moreDetails

कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनासाठी केंद्र सरकार कंपन्यांवर दबाव आणू शकत नाहीत -सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जगासह देशातही कोरोनाचा तांडव सुरूच आहे. त्यात या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लावण्यात आलेल्या लॉक...

Read moreDetails

दिल्लीत रुग्णांबरोबर जनावरांसारखा व्यवहार; भाजपची केजरीवालांवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शुक्रवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांवर पत्रकार परिषद घेऊन दिल्ली...

Read moreDetails

राजस्थानमध्ये काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट; आमदारांना रिसॉर्टमध्ये हलविले

मुंबई (वृत्तसंस्था) - जयपुर,राज्यसभा निवडणुकीच्या निमीत्ताने आपल्या आमदारांची भाजपकडून पळवापळवी होऊ नये म्हणून राजस्थानातील कॉंग्रेस आमदारांचा मुक्काम काल दिल्ली-जयपुर रस्त्यावरील...

Read moreDetails

पालघर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - पालघरमधील सामूहिक हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग...

Read moreDetails

जगभरात आतापर्यंत 37 लाख रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. कारण गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 34 हजार नवे कोरोनाबाधित...

Read moreDetails

चीनच्या कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही ; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे चीनला उत्तर

सिडनी (वृत्तसंस्था) - कोरोनामुळे चीनचे जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांसोबत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच गेल्या काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलियामधील...

Read moreDetails

पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच ;सीमेवर तोफगोळ्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जगात एकीकडे करोनाशी लढा देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत करत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तान आपल्या नापाक...

Read moreDetails

आज देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - देशात करोनाचा थैमान सुरु आहे त्यातच आता देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारकडून हळूहळू प्रयत्न करण्यात येत...

Read moreDetails

कालापानी, लिपूलेख आणि लिम्पियाधुरा या भूप्रदेशांवर भारताने अतिक्रमण केलेय – के.पी.शर्मा ओली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारत आणि नेपाळ यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता नेपाळचे पंतप्रधान...

Read moreDetails
Page 435 of 552 1 434 435 436 552

ताज्या बातम्या

error: Content is protected !!