रावेरात दोन गटात तुफान दगडफेक; पोलीसांचे प्रसंगावधान
जनता कर्फ्यू शांततेत पार पडल्यानंतर वाद चिघळला रावेर (प्रतिनिधी )शहरातील शिवाजी चौकात दोन गटांनी तुफान दगडफेक केली . आज देशभरात...
Chief Editor & Director Kesariraj.com
जनता कर्फ्यू शांततेत पार पडल्यानंतर वाद चिघळला रावेर (प्रतिनिधी )शहरातील शिवाजी चौकात दोन गटांनी तुफान दगडफेक केली . आज देशभरात...
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथे महिलेचा विनयभंग करुन आरोपी कडून मारहाण झाल्याची घटना आज दुपारी...
अमळनेर (प्रतिनिधी);- माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी कोरोना साथीस राष्ट्रीय आपत्ती सारखी मदत मिळणे या साठी जिल्हाधिकारी डॉ अविनाश...
जळगाव;- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास जळगाव जिल्हावासियांनी...
अमळनेर;- येथील ग्रामीण रुग्णालयातील मुख्य अधि.परिचारीका यांनी खोकल्याचे ओषध नदिल्याने दीपक पाटील या इसमाने कामकाजात अडथळा व हात पकडून विनयभंग...
रायपूर: छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे १७ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले...
पाचोरा ;- येथील संकल्प प्रतिष्ठान या सोशल मीडिया ग्रुपवर एकाने कोरोना आजाराबाबत अपप्रचार केल्याविरुद्ध आणि दुसर्याने तो एका ग्रुपवर प्रसारित...
जळगाव -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आज जळगाव जिल्हा दि २३ पासून लॉकडाउनचे आदेश काढले...
जळगाव- कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्यभरात पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून त्यानुसार जमावबंदीचे...
मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा...
We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.