Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

‘वाईन शॉप्स’ सुरु केल्याने राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल ; राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) - करोनामुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील, असे म्हणत...

जामखेडाला भिलवाडा पॅटर्न वापरून कोरोना मुक्त करावे : प्रा राम शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) - जामखेड शहरातील कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता बारामतीम प्रमाणे भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला करोनामुक्त करण्यात आले....

बारामती पॅटर्नची केंद्रीय पथकाने घेतली माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आलेल्या केंद्रीय पथकाने शहरात राबविण्यात येत असलेल्या भीलवाडा तसेच, बारामती पॅटर्नची माहिती घेत नगरपालिका...

राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्या : गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि...

सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्चच्या उर्वरित वेतनाला उशीरा होणार

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाच्या संकटामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. मार्च महिन्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पगारासाठी सरकारी कर्मचारी आणि...

महाराष्ट्रात कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर : आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला आहे. तसेच कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन पाचवर खाली आहे. त्यामुळे राज्यात...

राज्य सरकारचा निर्णय – मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे...

बीड जिल्ह्यातील १८ हजार मजूर आपापल्या गावी पोहोचले : सामाजिक न्यायमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची...

मालेगावात पोलिस केंद्राची तोडफोड, स्थिती नियंत्रणात

मालेगाव (वृत्तसंस्था) - आज सकाळी साडे आठला संचारबंदीत पोलिसांनी एका युवकाला हटकले. त्याला काठी मारून परत पाठवल्याने संतप्त झालेल्या जमावाकडून...

लॉकडाऊननंतर परप्रांतीयांना जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात : उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तासनसंस्था ) - राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, यानंतर...

Page 3190 of 3329 1 3,189 3,190 3,191 3,329

ताज्या बातम्या

error: Content is protected !!