Tag: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig

ध्यैर्याने स्वतः व दुसऱ्यालाही आनंदी ठेवता येते …- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

पैसा, धन आले आणि ध्यैर्य संपले. आजच्या पिढीमध्ये दोन मिनीटे देखील धीराने राहू शकत नाही ही शोकांतिका आहे. आजच्या पिढीमधील ...

Read moreDetails

दृष्टी आणि दृष्टीकोन बदला सगळे व्यवस्थित होईल…- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

आपली दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही बदलवा, सगळे व्यवस्थित होईल. ‘नजर’ और ‘नजरिया’ बदलो! अहो, डोळ्यांची शस्त्रक्रिया करून दिसणे किंवा दृष्टी ...

Read moreDetails

पुद्गलानंदी नव्हे तर आत्मानंदी बना…- परमपूज्य सुमितमुनिजी म. सा.

जैन तत्त्वज्ञानानुसार, स्थूल भौतिक पदार्थाला पुद्गल म्हणतात. पुद्गल क्षणिक सुख देणारे आणि अनंतकाळ दुःख देणारे ठरतात. आजचा माणूस हा भौतिक ...

Read moreDetails

मुक्ती की कामना तो कामनाओंसे मुक्ती जरुरी – परमपूज्य सुमितमुनिजी म. सा.

मुक्ती मिळवायची असेल तर इच्छा, अभिलाशा, कामना यांच्यापासून मुक्त व्हायला हवे. ज्याने मन, इच्छा जिंकून घेतले तो बंधनात असून देखील ...

Read moreDetails

शाश्वत ‘धाम’ हेच लक्ष्य ठेवा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

एखादी व्यक्ती मनाप्रमाणे मोक्षप्राप्तीच्या लक्ष्याकडे जात असताना शंका, किंतु-परंतु ज्या मनुष्यात असते ते अर्ध्या रस्त्यामध्ये थांबून जातात. त्यालाच आपले घर ...

Read moreDetails

इंद्रिय व मनावर नियंत्रण मिळविणारा खरा साधक- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

आपण बाहेरचे युद्ध नव्हे तर अंतर्गत युद्ध जिंकायला हवे. जो इंद्रीय व मनावर नियंत्रण मिळवितो तोच खरा साधक म्हणायला हवा. ...

Read moreDetails

इंद्रियांचे नियंत्रक बना- परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

आत्मशुद्धतेच्या मार्गामध्ये संयम खूप मोलाचे आहे. संयम हे चार प्रकारचे असते मन, वचन, काया, उपकरण यातून संयम साधता येतो. संयम ...

Read moreDetails

सेवा परोपकाराची भावना ठेवा! – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

आत्मशुद्धतेसाठी लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य हे मार्ग महत्त्वाचे असून दुसऱ्यांविषयी सेवा परोपकाराची भावना ठेवली पाहिजे. एखाद्या कपड्यावर डाग पडले तर ...

Read moreDetails

‘लज्जा’ आत्मशुद्धतेचा एक मार्ग – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

आत्मशुद्धतेसाठी चार शुद्ध मार्ग सांगितले जातात. लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तर त्याचे जीवन कल्याणकारी झाल्याशिवाय ...

Read moreDetails

“बोलावा विठ्ठल”मध्ये चिमुकल्यांच्या सादरीकरणातून माऊलीचे दर्शन

जळगाव (प्रतिनिधी) -  स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी लहान माऊलींसाठी ...

Read moreDetails
Page 4 of 8 1 3 4 5 8

ताज्या बातम्या

error: Content is protected !!