• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मानव जन्म व शुद्ध भाव एकत्र होणे म्हणजे कल्याण- प.पु. सुमितमुनीजी म.सा.

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2024
in जैन कंपनी, महाराष्ट्र
0
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

ज्यांचे भाव शुद्ध असतात, ते पाण्यावर असलेल्या नावेप्रमाणे वर तरंगत असतात, ज्यांच्यात शुद्ध भाव असतात तेच या भवसागरात तरतात. ज्याची जशी भावना असते त्याला त्या प्रमाणे फळ प्राप्त होतात. भाव खालच्या पातळीचे नसावे ते उच्च पातळीचे असावेत. मानव जन्म आणि शुद्ध भाव एकत्र होणे हा दुर्मिळ योग असतो हा योग जुळून येणे म्हणजे कल्याणच कल्याण होय त्यामुळे प्रत्येकाने भाव शुद्ध ठेवावा असे आवाहन परमपुज्य सुमित मुनीजी महाराज यांनी केले.

शुद्ध भावना आणि शुद्ध विचार आपल्या जीवनाला सकारात्मक दिशेने घेऊन जातात. भाव शुद्धी साध्य करायची असेल तर भक्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. चांगल्या व शुद्ध भावना ठेऊन कर्म करणे गरजेचे असते कारण भाव बिघडले तर भव देखील बिघडत असतात. शुद्ध भाव असतील तर पाप नष्ट होतात. कितीही पूजा पाठ केले आणि मनात शुद्ध भाव नसतील तर त्या पूजा पाठ केल्याचे फळ मिळत नाही, त्याचा काहीही एक उपयोग होत नाही. भावनाच्या बाबत दरिद्री मुळीच बनू नका हा विषय स्पष्ट करताना त्यांनी एक महिला व नारदजींची गोष्ट सांगितली.

भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर ९८० वर्षांनी देवर्धिगाणी क्षमाश्रमाने यांनी आमगमांचे लिखीत स्वरूपात संकलन केले, तेव्हापासून आगम लिहिण्याची परंपरा सुरू झाली. आचार्य देवर्धिगणी क्षमाश्रमण यांनी ८४ आगम लिहून ठेवले होते, परंतु कालांतराने अनेक आगम आपोआप नष्ट झाले. आता ते ३२ इतके राहिलेले आहेत. त्यातील काही आगम इतके प्रभावशाली होते की त्यांचे स्मरण करून देवता येत असत. त्याबाबतचा अत्यंत माहितीपूर्ण इतिहास आपल्या प्रवचनातून परमपुज्य भूतीप्रज्ञ महाराज यांनी सांगितला.


 

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erighttps://kesariraj.com/manav-janma-v-shudh-bhav/मानव जन्म व शुद्ध भाव एकत्र होणे म्हणजे कल्याण- प.पु. सुमितमुनीजी म.सा.
Previous Post

रावेर तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने ३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान

Next Post

समिती नोंदवितेय १०० पेक्षा अधिक जणांचे जबाब, तक्रारदारांनी सेवा थांबविली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

समिती नोंदवितेय १०० पेक्षा अधिक जणांचे जबाब, तक्रारदारांनी सेवा थांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

एमआयडीसी परिसरातील अपघातात जखमी गृहस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 10, 2025
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांच्या रणसंग्रामाची सुरुवात

November 10, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

निवृत्त प्राध्यापकाचे कार्ड बदलून २५ हजार रुपये परस्पर काढले !

November 10, 2025
वाघूर नदीत बेळी येथील तरुणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

वाघूर नदीत बेळी येथील तरुणाचा बुडून मृत्यू

November 10, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

एमआयडीसी परिसरातील अपघातात जखमी गृहस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 10, 2025
जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जिल्ह्यातील १८ नगरपरिषदांच्या रणसंग्रामाची सुरुवात

November 10, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon