भारत

राज्यात अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला : ग्राहक संरक्षण मंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. दि. 1 ते 10 एप्रिल...

Read moreDetails

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणुच्या संकट निवारणासाठी राज्यातील 'दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन'मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख 75 हजार...

Read moreDetails

अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी सीमा नाकाबंदी करण्यात आली

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात तसेच राज्यात पूर्ण लॉकडाऊन होऊन १६ दिवस पूर्ण झालेले आहे. संपूर्ण राज्यातील मद्यविक्रीच्या...

Read moreDetails

पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे : आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) - कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. राज्याचे आरोग्यमंत्री श्री....

Read moreDetails

औरंगाबाद शहरातील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन

औरंगाबाद (वृत्तसंस्था) - शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सलग चार दिवस आढळून आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नव्हता. त्यामुळे...

Read moreDetails

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 27 वर

नागपूर (वृत्तसंस्था) - नागपूरात आज पुन्हा दोन कोरोना ग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना पोजिटिव्ह नमुन्यांचा नागपुरातील एकूण आकडा...

Read moreDetails

पंढरपूरमध्ये विनाकरण वाहने घेवून फिरणाऱ्या 1 हजार 404 जणांवर कारवाई

पंढरपूर (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस...

Read moreDetails

सांगली जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

सांगली (वृत्तसंस्था) - इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या एका महिलेलाही कोरोनाची...

Read moreDetails

पंजाब सरकारतर्फे राज्यातील लॉक डाऊनची मुदत १ मे पर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढीस लागल्याने सर्वत्र चिंतेची वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये...

Read moreDetails

परदेशांतून आलेल्यांचे तातडीने विलगीकरण करायला हवे होते : भुपेश बघेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - परदेशांतून आलेल्यांचे तातडीने विलगीकरण करायला हवे होते. तसे झाले असते तर कोरोना फैलावामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमधून देशाला...

Read moreDetails
Page 496 of 551 1 495 496 497 551

ताज्या बातम्या

error: Content is protected !!