जळगाव

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील घटना धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रोटवद गावात कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी...

Read moreDetails

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला, सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

जामनेर शहरातील घटना जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील आनंदनगरमधील तीन दिवसांपासून बंद असलेल्या घरात झालेल्या चोरीत दोन लाख २१ हजारांची रोकड...

Read moreDetails

कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात : सेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांचे दातृत्व

पाचोरा : तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक दिवंगत गजानन गोविंदा पोतदार यांच्या कुटुंबाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने...

Read moreDetails

महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग, १२ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर शहरातील घटना अमळनेर (प्रतिनिधी) : काही एक कारण नसताना ताडेपुरा कंजरवाडा भागात एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग...

Read moreDetails

जामनेर, नवापूर तालुक्यातील महिला सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहण समारंभासाठी निमंत्रण

जळगाव (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे होणाऱ्या लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण समारंभासाठी खान्देशातील दोन महिला सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात,...

Read moreDetails

माहेजी ते शिर्डी पालखी सोहळ्यात वैशाली सूर्यवंशींचा सहभाग

पाचोरा (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी माहेजी ते शिर्डी या पायी दिंडी व पालखी...

Read moreDetails

विद्यालयातून चोरट्यांनी चोरले ३१ हजारांचे साहित्य

चोपडा तालुक्यातील अनवर्दे येथील घटना चोपडा (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या अनवर्दे बुधगाव येथील पी. टी. एस. विद्यालयातून अज्ञात चोरट्यांनी...

Read moreDetails

प्रौढाचा भुसावळातील तापी नदीत सापडला मृतदेह

मयत व्यक्ती जळगाव शहरातील माऊली नगराचे भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात पश्चिमेकडील लहान पूलाच्या पुढे निमखाडी या...

Read moreDetails

चिमुकल्याचा अंजनी नदी पात्रात बुडून मृत्यू

धरणगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील सतखेडा येथील दोन वर्षीय चिमुकल्याचा गावातील स्मशानभूमीजवळील अंजनी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी...

Read moreDetails

मे मध्ये नुकसान झालेल्या केळी पिकाची नुकसान भरपाई कधी मिळणार ?

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल रावेर (प्रतिनिधी) : मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे रावेर तालुक्यात ४४ गावांमध्ये १९५० शेतकऱ्यांचे केळी पिकाचे...

Read moreDetails
Page 850 of 2437 1 849 850 851 2,437

ताज्या बातम्या

error: Content is protected !!