भारत

भाईजाननं कधीही कोणालाही त्रास दिला नाही – काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी

नवी दिल्ली (वृत्त संस्था) - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी...

Read moreDetails

दिल्लीत सर्वाधिक ‘कोरोना’ पिडीत शहर

नवी दिल्ली (वृत्त संस्था) - मागील आठवड्यापासून दिल्ली कोरोना व्हायरसमुळे अतिशय वाईटप्रकारे प्रभावित झाली आहे, दिल्लीने मुंबईलाही मागे टाकले आहे....

Read moreDetails

करोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्यानं घेताहेत -पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त...

Read moreDetails

राज्य सभेसाठी मतदान केलेल्या भाजप आमदारालाच कोरोना; इतर आमदारांचे धाबे दणाणले

भोपाळ (वृत्तासंस्था) - मध्य प्रदेशातील एका जेष्ठ भाजप आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर आमदारांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत सविस्तर...

Read moreDetails

जगात कोरोनाचा प्रसार ‘अत्यंत वेगाने’ होतोय -जागतिक आरोग्य संघटना

जिनिव्हा (वृत्तासंस्था) - संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे...

Read moreDetails

आमच्या जवानांना का मारण्यात आलं?; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्न विचारत केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यामुळे केंद्राने तातडीने सर्वपक्षीय बैठक...

Read moreDetails

चिनी सैन्यामुळेच भारत-चीन सीमेवर तणाव – माईक पॉम्पियो

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - जगातील जीवघेण्या विषाणूवरून अमेरिकेने चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. रोज नवनवीन आरोप करण्यात येत आहेत....

Read moreDetails

चीनने डोकलाम करार रद्द केलाय, सरकारने सत्य सांगावे – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नाची...

Read moreDetails

राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर पडावं – गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले...

Read moreDetails

नेपाळनंतर आता बांगलादेशला आपल्या बाजूने करण्याचा चीनचा डाव

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - भारत-चीन संबंध सध्याच्या घडीला अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता चीनने भारत विरोधी कारवाया...

Read moreDetails
Page 424 of 552 1 423 424 425 552

ताज्या बातम्या

error: Content is protected !!