भारत

उत्तरप्रदेशात बाधितांची संख्या ५० हजार पार

लखनौ (वृत्तसंस्था) - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज उत्तर प्रदेशामध्ये एका दिवसातील...

Read moreDetails

सत्ता मिळविण्यासाठी मोदींची बनावट प्रतिमा; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला...

Read moreDetails

मुख्यमंत्री गेहलोतांचा सचिन पायलटांवर पुन्हा टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राजस्थानच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानात काँग्रेस...

Read moreDetails

आधार संदर्भातील शंकेचे आता एका ट्विटने होणार समाधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - आपल्यासाठी कोणत्याही सरकारी अथवा बँकेच्या व्यवहारासाठी आधारकार्ड खूप महत्वाचा दस्तावेज बनला आहे. आजच्या स्थितीत जवळपास कोणत्याही...

Read moreDetails

पवारांचा विरोध मोदींना नसून थेट प्रभु श्रीरामांना – उमा भारती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - राम मंदिराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नसून ते...

Read moreDetails

आमदारांच्या घोडेबाजारात वसुंधरा राजेंचाही हात – राजेंद्र गुडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जयपुर, आमदारांच्या घोडेबाजारात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचाही हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा...

Read moreDetails

न्यायालयात ‘त्या’ चिनी कंपनीची याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - इस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरीडॉर या कंपनीने सिग्नलींगसाठी एका चिनी कंपनीला 470 रुपयांचे कंत्राट दिले होते. हे...

Read moreDetails

शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदी-शहा चालले असते, तर – दिग्विजय सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी दोन तारीख निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Read moreDetails

‘इमरान’ मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांकडे ‘दुहेरी’ नागरिकत्व

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) - पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील सात सदस्यांकडे दुहेरी नागरिकत्व आहे किंवा ते अन्य देशांचे स्थायी नागरिक आहेत....

Read moreDetails

कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेचे नुकसान – वसुंधरा राजे 

जयपूर (वृत्तसंस्था) - कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षामुळे राजस्थानात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथी सुरू आहेत. त्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा...

Read moreDetails
Page 405 of 552 1 404 405 406 552

ताज्या बातम्या

error: Content is protected !!