• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

पुढच्या काही दिवसांमध्ये लोकांचे लसीकरण करणे हाच एक मार्ग आहे – जयंत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून राष्ट्रवादीचे राज्याचे जलसंपदामंत्री यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘ उत्तर परदेशातून बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात वाहून आल्याची घटना घडल्याचे पाहिले. हि घटना अत्यंत क्लेशदायी आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाचे प्रमाण वाढलेले असावे. या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सरकारला अपयश आलेले आहे. देशाच्या व्यवस्था कशा अपयशी ठरायला लागलेल्या आहेत. हे तेथील लोकांच्या लक्षात आले असल्याचे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमी प्रतिनिधींशी संवाद सोडला. यावेळी मंत्री पाटील यांनी बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून वाहून आलेल्या मृतदेह्याबाबत मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, :’ कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहत असताना दुसरीकडे लोकांचे मृतदेह नदीत पाहायला मिल्ने हे धक्क्कादायक आहे. कोरोनामुळे जास्त प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्या ठिकाणी राहत असलेले लोक कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह नदीत सोडत आहेत असून तेच पाणी इतर लोक पीत आहेत. हे खूप धक्कादायक आहे.

अशा परिस्थितीतून वाचायचे असेल तर केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यातील लोकसंख्येच लसीकरण करणे गरजेचे आहे. हाच एकमेव उपाय आहेत. मोठ्या प्रमाणात देशात लसीकरण केल्यास नक्कीच लोकांचे प्राण वाचू शकतील. त्यासाठी देशात लस निर्माण करणाऱ्या कारखान्यांकडून फ्रेंचायझी घेऊन नवे कारखाने उभे करावे लागतील. मोठ्या प्रमाणात लस निर्माण करुन लोकांचे लसीकरण करणे. पुढच्या काही दिवसांमध्ये तसेच महिन्यांमध्ये लोकांचे लसीकरण करणे हाच एक मार्ग आहे. अशी मत यावेळी जलसंपदामंत्री पाटील यांनी व्यक्त केले.


 

 

Previous Post

‘हा’ बॉलिवूड अभिनेता कधीकाळी रिक्षा मागे मुव्हीपोस्टर लावायचा 

Next Post

‘या’ सर्व्हिससाठी टिप्स इंडस्ट्रीज आणि गूगलमध्ये म्युझिक लायसन्सिंग करार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'या' सर्व्हिससाठी टिप्स इंडस्ट्रीज आणि गूगलमध्ये म्युझिक लायसन्सिंग करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम
1xbet russia

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम

September 17, 2025
खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार
1xbet russia

खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार

September 17, 2025
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे स्वस्थ माता सशक्त परिवार अभियानात तपासणी  
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे स्वस्थ माता सशक्त परिवार अभियानात तपासणी  

September 17, 2025
गोदावरी अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात 

September 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम

September 17, 2025
खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार

खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांचा एल्गार

September 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon