Tag: #jalgaon jain company news #maharashtra

राग, द्वेष हे तर कर्मबंधाचे बीज ! – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

जळगाव ( प्रतिनिधी ) - राग, द्वेष असेल तर समभाव येणे केवळ अशक्य! राग, द्वेषामुळे कर्मबंध उत्पन्न होतात. या दोहोंमुळे क्रोध, ...

Read more

जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन ला सुवर्ण

जळगाव (प्रतिनिधी) -  १७ ते २० ऑक्टोबर रोजी पाॅडेंचेरी येथे होणार असलेल्या सिनीयर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड तर यश ...

Read more

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू – डाॅ. सुदर्शन अय्यंगार

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव (प्रतिनिधी) - चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा ...

Read more

जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज भक्तामर की अमर गाथा संगीत नाटकाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) - येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई फाउंडेशन आणि जितो लेडीज विंग, जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सायंकाळी ६.०० ...

Read more

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने अहिंसा सद्भावना शांती यात्रा

समूह गीत, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन जळगाव, (प्रतिनिधी) - महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या ...

Read more

संग्रह करण्याची वृत्ती सोडा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

मृत्यू हे सत्य प्रत्येकाला माहित आहे. शरिरासह सर्वच आपण येथेच सोडून जाणार आहे हेही माहित आहे तरिसुद्धा जीवनभर गोळा करत ...

Read more

पुद्गलानंदी नव्हे तर आत्मानंदी बना…- परमपूज्य सुमितमुनिजी म. सा.

जैन तत्त्वज्ञानानुसार, स्थूल भौतिक पदार्थाला पुद्गल म्हणतात. पुद्गल क्षणिक सुख देणारे आणि अनंतकाळ दुःख देणारे ठरतात. आजचा माणूस हा भौतिक ...

Read more
Page 3 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!