Tag: #bhavarlal and kantai foundetion news #jain erig

जिनवाणीवर विश्वास ठेवा भयभीत होऊ नका- प.पु. सुमितमुनीजी म.सा.

जगातील प्रत्येक प्राण्याला कुठले ना कुठले भय असते. लहान असो वा मोठा प्रत्येकाला भय असते. भय आपल्या कल्पनेत असते. भय ...

Read moreDetails

सुखी-समाधानासाठी ईर्ष्या हीच अडसर- प.पु. सुमितमुनीजी म.सा

इतरांना आनंदी पाहून ज्याला ईर्ष्या/मत्सर होतो, त्या व्यक्ती कधीही सुख-शांतीचा अनुभव घेऊ शकत नाहीत. खरे तर गुणांना नष्ट करणाऱ्या, क्रोध, ...

Read moreDetails

भाग्यापेक्षा पुरूषार्थ महत्त्वाचा! – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

मनुष्याकडे अनंत शक्ती आहेत, त्या मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चार अंगाने विचार केल्यास ईश्वरतत्त्व प्राप्त होते. मनुष्यतत्व, ऐकणे, श्रद्धा, संयम-पराक्रम-पुरूषार्थ यांच्या ...

Read moreDetails

सामायिक हे आत्मशुद्धी व मोक्षप्राप्तीचे व्रत… – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

सामायिक करण्याचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहे, तरी देखील सामायिक करणे म्हणजे आपल्यात समभाव प्राप्त करणे होय. सामायिक हे आत्मशुद्धी व ...

Read moreDetails

शुध्द भाव व एकाग्रचित्ताने सामायिक करा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

जैन आगममध्ये सम्यकत्व प्राप्तीचे पाच सोपान सांगण्यात आलेले आहेत. त्यातील कालच्या प्रवचनात ‘प्रत्याख्यान’ या बद्दल सविस्तर अभ्यासले गेले तर आजच्या ...

Read moreDetails

प्रत्याख्यान बंधन नव्हे ती तर सुरक्षा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

प्रत्याख्यान केल्याने काय होते? असा प्रश्न विचारला असता दोन गोष्टी होत असतात. पहिली म्हणजे इच्छांना प्रतिबंध बसतो आणि आश्रवद्वार बंद ...

Read moreDetails

जीवन ‘असंस्कृत’ असून त्याला ‘सुसंस्कृत’ बनवा! – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

जीवनाची दोर जर तुटली तर त्याला पुन्हा जोडता येऊ शकत नाही. ते 'असंस्कृत' आहे ते क्षण मात्र सुद्धा प्रमाणित नाही. ...

Read moreDetails

सुव्रती व्यक्तीस दिव्यगती प्राप्ती होऊ शकते – प.पु. सुमितमुनीजी

भिक्षु असो व गृहस्थ श्रावक, तो सुव्रती असेल तरच दिव्यगतीस प्राप्त होऊ शकतो. अनगार (भिक्षु) आणि श्रावक (गृहस्थ) यांनी विवेकपूर्ण ...

Read moreDetails

‘जन’ नव्हे ‘जैन’ असा, नऊ तत्त्वांना जाणा – प.पु. सुमितमुनीजी म.सा.

जीव, अजीव, पुण्य, पाप, आश्रव, संवर, निर्जरा, बंधन आणि मोक्ष असे नऊ तत्त्व आगममध्ये सांगितली आहेत. जो जीव या नऊ ...

Read moreDetails

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी.!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन अशोक जैन, अनिल जैन यांच्या हस्ते महाआरती; शौर्यवीर ढोल ...

Read moreDetails
Page 2 of 8 1 2 3 8

ताज्या बातम्या

error: Content is protected !!