महाराष्ट्र

भारतातील चाचण्यांमध्ये फायजरची लस फेल, वॅक्सिनच्या विक्रीला परवानगीची मागणी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) ;- : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इनस्टिट्यूट...

Read moreDetails

ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांचा लाठीमार ; दिल्लीत तणाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) - नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटी येथे...

Read moreDetails

महाराष्ट्रातील १३ पोलिसांना शौर्य पदक ; ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक

मुंबई(वृत्तसंस्था ) : - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते....

Read moreDetails

टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारची कायमची बंदी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) - चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अ‍ॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या...

Read moreDetails

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली -देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान...

Read moreDetails

लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी तेजप्रताप यांचे ‘आझादी पत्र’ अभियान

पाटना(वृत्तसंस्था ) - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे...

Read moreDetails

महाराष्ट्रातील त्या ६ जणांचा गौरव म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब- छगन भुजबळ

मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे आरोपी नाहीत ; ईडीचा खुलासा

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारा ईसीआयआर (एन्फोर्समेट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट) हा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नसून तो तपास...

Read moreDetails

केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळच आली नसती – जयंत पाटील

रायगड (वृत्तसंस्था) - शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...

Read moreDetails

पंजाब शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का? – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा...

Read moreDetails
Page 1287 of 1597 1 1,286 1,287 1,288 1,597

ताज्या बातम्या

error: Content is protected !!