भारत

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यात चीनची प्रमुख भूमिका होती – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणूचा प्रसार होण्याबाबत चीन आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने अखेर यावर...

Read moreDetails

दारु दुकाने बंद करण्याचे मद्रास उच्च न्यायालयाने दिले आदेश, होम डिलिव्हरीची दिली परवानगी

चेन्नई - राज्यातील सर्व दारुची दुकाने बंद करण्याचे तामिळनाडू सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. दारु विक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या...

Read moreDetails

दिल्ली सरकारने मद्यपींना ऑनलाईन पद्धतीने टोकन देण्याची सुविधा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. टाळेबंदीचा हा...

Read moreDetails

कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल मुंबई;- कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या...

Read moreDetails

मानवतेची सेवा करणाऱ्यांना मी नमन करतो -पंतप्रधान

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) - बुद्ध पौर्णिमेचे निमित्त साधून आज इंटरनॅशनल बुद्धिस्ट फाऊंडेशनकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान...

Read moreDetails

कोरोनाला फार हलक्यात घेऊ नका – जागतिक आरोग्य संघटना

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) - जगभरात कोरोनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु, कोरोनाला फार हलक्यात घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य...

Read moreDetails

लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले हजारो भारतीय आता मायदेशी परतणार

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) - लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले हजारो भारतीय आता मायदेशी परतणार आहेत. परदेशातून त्यांना आणण्यासाठी 60 हून अधिक विमानं पाठवण्यात...

Read moreDetails

मुंबईत असं उभं राहतंय 1000 खाटांचं कोव्हीड-19 स्पेशल हॉस्पिटल

मुंबई (वृत्तसंस्था) - शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने १० हजाराचा टप्पा ओलांडलाय. कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनली आहे....

Read moreDetails

विशाखापट्टणम वायू गळती : 13 जणांचा मृत्यू, शेकडो अस्वस्थ

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) -विशाखापट्टणम शहराजवळच्या एका केमिकल कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाल्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अस्वस्थ...

Read moreDetails

आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? – सोनिया गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - सध्या देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. केंद्र सरकारने 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र...

Read moreDetails
Page 469 of 551 1 468 469 470 551

ताज्या बातम्या

error: Content is protected !!