भारत

आमच्या जवानांना का मारण्यात आलं?; राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर विरोधकांनी प्रश्न विचारत केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यामुळे केंद्राने तातडीने सर्वपक्षीय बैठक...

Read moreDetails

चिनी सैन्यामुळेच भारत-चीन सीमेवर तणाव – माईक पॉम्पियो

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - जगातील जीवघेण्या विषाणूवरून अमेरिकेने चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. रोज नवनवीन आरोप करण्यात येत आहेत....

Read moreDetails

चीनने डोकलाम करार रद्द केलाय, सरकारने सत्य सांगावे – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नाची...

Read moreDetails

राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर पडावं – गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आले...

Read moreDetails

नेपाळनंतर आता बांगलादेशला आपल्या बाजूने करण्याचा चीनचा डाव

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - भारत-चीन संबंध सध्याच्या घडीला अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता चीनने भारत विरोधी कारवाया...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का? -चिदंबरम

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - भारत आणि चीन यांच्यातील सध्याच्या वातावरणावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात आता काँग्रेस नेते...

Read moreDetails

कुलर चालू करण्यासाठी व्हेन्टिलेटरचाचं काढला प्लग, कोरोना रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - कोटा, कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाने कुलर लावण्यासाठी व्हेन्टिलेटरचा प्लग काढल्याने ४० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

Read moreDetails

चीनच्या उलट्याबोंबा ; भारतानेच आमच्या हद्दीत प्रवेश केल्याचा दावा

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - भारत आणि चीन यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. दरम्यान, चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून...

Read moreDetails

पाकिस्तानचे सशस्त्र ड्रोन भारतीय जवानांनी पाडले

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) - जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत घुसणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला भारतीय जवानांनी पाडले आहे. बीएसएफच्या एका पथकाने...

Read moreDetails

केंद्र सरकारच्या वतीने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तासनस्थ) - लॉकडाउनमुळे देशात सर्वात हाल झाले ते म्हणजे मजुरांचे. याच विस्थापित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारने नवीन...

Read moreDetails
Page 423 of 551 1 422 423 424 551

ताज्या बातम्या

error: Content is protected !!