भारत

आसामसह मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला जोरदार पावसाचा फटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - आसामसह मेघालय आणि अरुणाचल प्रदेशला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर आला...

Read moreDetails

कोरोनाविरोधी लढ्यात काँग्रेसचं पूर्ण सहकार्य राहील – राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेनंतर...

Read moreDetails

T20 वर्ल्ड कपबद्दल उद्याच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या T20 World Cup 2020 स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. करोनाच्या तडाख्यामुळे टी २०...

Read moreDetails

शाळा-कॉलेज सुरु करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालये अद्याप बंद आहेत. परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याबाबतचा निर्णयही...

Read moreDetails

अजित डोवल यांची पंतप्रधानांशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या पूर्व भागात भारत-चीनमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र...

Read moreDetails

‘उबर’कडून ६०० कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी टॅक्सी सेवा देणाºया उबरने देशात ६०० कर्मचारी कमी असल्याचे जाहीर केले. कोरोना संसर्गामुळे व्यवसायावर परिणाम...

Read moreDetails

स्थलांतरीत मजुरांची ससेहोलपट; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील स्थलांतरीत मजूर आणि त्यांच्यावर ओढाललेल्या परिस्थितीची खुद्द सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागलीय. सर्वोच्च न्यायालयानं याबद्दल...

Read moreDetails

उमरी येथील दुहेरी हत्याकांड करून फरार आरोपीचे छायाचित्र जारी

माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव ;- नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा दुचाकीसह फरार झाला...

Read moreDetails

स्थलांतरित मजुरांसाठी गुजरातमधून ८५३ ट्रेन सोडण्यात आल्या

नवी दिल्ली : देशभरात लॉक डाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. १ मे पासून...

Read moreDetails

महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कालखंड पार पाडणार -खा. संजय राऊत

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील...

Read moreDetails
Page 454 of 555 1 453 454 455 555

ताज्या बातम्या

error: Content is protected !!