• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिलायन्स विमा कंपनीकडून 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (प्रतिनिधी ) – रिलायन्स विमा कंपनीने 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून विमा रक्कम घेतली आहे. कंपनीला 3 लाख 44 हजार 559 शेतकऱ्यांनी पूर्वसुचना दिल्या आहेत. कंपनीच्या प्रतिनीधींनीच पंचनामे करुन अहवाल दिला आहे. परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 263 कोटींची भरपाई अदा करणे आवश्यक होते पण संपली तरी ही भरपाई मिळालेली नाही

दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरवातही झाली आहे. मात्र या कंपनीने शेतकऱ्यांनाच नाही तर कृषी विभागाला देखील जेरीस आणले आहे. 10 जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला या विमा कंपनीने एका नया पैसादेखील अद्याप अदा केलेला नाही.

केंद्र सरकारने नेमून दिलेल्या इतर विमा कंपन्यांनी नुकसानभरपाईची रक्कम अदा करुन उद्दीष्टपूर्ती देखील केली आहे. मात्र, सरकार आणि विमा कंपन्यामधील वाद शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आता अडवणूक केली जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी पैसे शेतकऱ्यांना मिळावेत या सरकरच्या उद्देशाला या कंपनीने असमर्थता दर्शवली आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील 30 विमा हिस्स्याची रक्कम सरकारकडून रिलायन्स कंपनीला मिळालेली नाही. त्यामुळे ती रक्कम मिळाल्याशिवाय यंदाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदाच्या भरपाईच्या अनुशंगाने राज्य आणि केंद्र सरकारने त्यांच्या हिस्स्याची रक्कम कंपनीकडे वर्ग केलेली आहे. असे असतानाही रक्कम शेतकऱ्यांना दिली जात नसल्याने अखेर राज्य कृषी विभागाने केंद्रीय सचिवाकडे लेखी तक्रार केलेली आहे.

विमा कंपनी आणि सरकारमधील वादामध्ये शेतकऱ्यांचे मरण होत आहे. सरकारने घालून दिलेल्या कोणत्याही नियमाचे पालन रिलायन्स कंपनीकडून केले जात नाही. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असणे बंधनकारक आहे. मात्र, या कंपनीचे कार्यालये तर नाहीतच शिवाय विमा प्रतिनिधी नियमित नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.


 

 

Previous Post

मोहित कंबोजचे आरोप नाकारत नवाब मलिक यांचे पुन्हा आव्हान

Next Post

मोदी सरकारतर्फे ३५ लाख जवानांसाठी दिवाळी भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदी सरकारतर्फे ३५ लाख जवानांसाठी दिवाळी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश
1xbet russia

रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश

December 22, 2025
अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प
1xbet russia

अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

December 22, 2025
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

भरधाव कारच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाचा मृत्यू  

December 22, 2025
वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन
जैन कंपनी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश

रांगोळी स्पर्धेत शिरसोलीच्या दिपाली पाटील यांचे यश

December 22, 2025
अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष लेखन वाचन प्रकल्प

December 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon