जळगाव

मुलीसह आईचाही विनयभंग, १८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यात शिरसोली येथील घटना जळगाव ( प्रतिनिधी ) - तालुक्यातील एका गावामधील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यासह त्याचा जाब...

Read moreDetails

गुरांच्या गोठ्यात जाऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील घटना जळगाव ( प्रतिनिधी ) - गावाजवळ असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन  तरुणाने आत्महत्या केली. ही घटना...

Read moreDetails

श्री जैन युवा फाउंडेशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण, प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प !

जैन युवा रत्न पुरस्काराने नीलम बाफना, राजश्री कटारिया सन्मानित जळगाव (प्रतिनिधी) :- येथील श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवारी...

Read moreDetails

शिरसोलीत गोऱ्ह्याच्या लम्पी आजाराने मृत्यू, डॉक्टरांच्या अभावामुळे संताप !

जळगाव जिल्ह्यातील पशुधनावर आजाराचे संकट जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथे शंकर लक्ष्मण बारी यांच्या एका चार वर्षीय गोह्याचा लम्पी...

Read moreDetails

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

स्पर्धेत बेस्ट मिड फिल्डर अभंग जैन तर बेस्ट स्कोरर आकाश कांबळे जळगाव ( प्रतिनिधी ) - मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित...

Read moreDetails

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडतर्फे जळगावच्या अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

नाशिकला उद्योजक अशोकभाऊ जैन यांनी स्वीकारला पुरस्कार जळगाव (प्रतिनिधी) - व्यापार उद्योग करणारा जैन समाज ज्ञानाचीही पूजा करतो हे कौतुकास्पद...

Read moreDetails

असोद्याच्या प्रौढाची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील जिजाऊ नगर येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिजाऊ नगर येथील प्रौढाने राहत्या घरी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या...

Read moreDetails

सराईत घरफोडी करणारा शिरसोलीतील गुन्हेगार जेरबंद ; चार महिन्यांपासून होता फरार !

जळगाव एलसीबीची सिंधी कॉलनीत धडक कारवाई जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेला व सराईतपणे घरफोडी करणारा गुन्हेगार अखेर...

Read moreDetails

‘श्रावण सरी’ कार्यक्रमात पारंपरिक, मराठी गीतांवर सादर गाणी-नृत्यांनी जिंकली मने !

जळगावात त्रिवेणी समूहाच्या वतीने आयोजन : ३ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात त्रिवेणी समूहाच्या वतीने "श्रावण सरी २०२५"...

Read moreDetails

अमृत फळ प्राप्त करायचे असेल तर ‘सम्यकत्वा’चा कल्पवृक्ष लावावा लागेल

प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांचे प्रतिपादन जळगाव (प्रतिनिधी) - नियती कुणीही बदलवू शकत नाही. सूर्योदय आला तिथे सूर्यास्त होणार हे...

Read moreDetails
Page 260 of 2311 1 259 260 261 2,311

ताज्या बातम्या

error: Content is protected !!