• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या ‘असोम माला’ प्रकल्पाचाचा शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2021
in भारत
0

आसाम (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये ७ हजार ७००कोटी रुपयांच्या ‘असोम माला’ प्रकल्पाचाचा शुभारंभ केला. याव्यतिरिक्त राज्यात दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी भूमिपूजनही करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधानांनी ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट खुलाशावरही उत्तर दिलं. “आज देशाला बदनाम करण्यासाठी कट रचणारे या स्तरावर पोहोचले आहेत की त्यांनी भारताचा चहाही सोडला नाही. भारताच्या चहाची प्रतीमा मलिन करायची असल्याचं हे कट रचणारे म्हणत आहेत. काही दस्तऐवज समोर आले आहेत. भारताची ओळख ज्या चहाशी आहे त्यावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून समोर आलं आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? हा हल्ला करणाऱ्यांचं कौतुक तुम्हाला मान्य आहे का? या सर्व राजकीय पक्षांना भारताचा चहाची बाग असलेलं ठिकाणच उत्तर देईल. भारताच्या चहावर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये इतकी ताकद नाही की ते या चहा कामगारांचा सामना करू शकतील,” असंही त्यांनी नमूद केलं.

आसामच्या भूमीवर या कट रचणाऱ्यांना जे काही कट रचायचे आहेत ते रचू दे. परंतु आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचंही ते म्हणाले. “हिंसाचार, भेदभाव, तणाव, पक्षपात, संघर्ष या सर्व गोष्टींना मागे सोजून आता संपूर्ण पूर्वोत्तर भाग विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. यामध्ये आसामनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक बोडो करारानंतर नुकतंच बोडोलँड भागातील निवडणुकांनंतर या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे,” असं मोदी यांनी नमूद केलं.

सूर्योदय सर्वप्रथम पूर्वोत्तर भागात होतो. परंतु आराम आणि पूर्वोत्तर भागाला विकासासाठी मोठी वाट पाहावी लागली. असं का झालं? ही तिच भूमी आहे ज्यावर लोकांनी परदेशी आक्रमणकर्त्यांशी युद्ध केलं होतं. १९४२ मध्ये याच भूमिवर आसामच्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं होतं. त्यांचं बलिदान, त्यांचं साहस आमचा संकल्प अधिक मजबूत करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.


 

 

Previous Post

राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही – शरद पवार

Next Post

टिकरी बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये केले सरकारवर आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टिकरी बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये केले सरकारवर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे २६ डिसेंबर रोजी प्रस्थान
1xbet russia

शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे २६ डिसेंबर रोजी प्रस्थान

December 23, 2025
जिल्ह्यातील ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या नजरेत
1xbet russia

जिल्ह्यातील ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या नजरेत

December 23, 2025
महिला वकिलासह ८ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

बोदवड तालुक्यात जमिनीच्या व्यवहारात १८.२१ लाखांची फसवणूक

December 23, 2025
अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा
जैन कंपनी

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे २६ डिसेंबर रोजी प्रस्थान

शेंदुर्णी ते शेगांव पायी वारीचे २६ डिसेंबर रोजी प्रस्थान

December 23, 2025
जिल्ह्यातील ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या नजरेत

जिल्ह्यातील ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या नजरेत

December 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon